आयुष्य पत्त्यांसारखंच असतं.. प्रत्येक नवा दिवस म्हणजे हातात आलेलं नवं पान! ते जमिनीवर आहे तोवर माहीत नाही, पण हातात आल्यावर कळतं, दुरी-तिरी आहे की हुकुमाचा एक्का! पण मला नकोस तू, म्हणून त्याला नाकारता नाही येत. दिवस जसा आला आहे तसाच जगावा लागतो.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20721205.cms
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20721205.cms
सुन्दर
ReplyDelete